रामरक्षेत बुधकौशिकऋषींनी हनुमानांचे वर्णन करतांना म्हटले आहे,
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
बुधकौशिक ऋषी म्हणतात की, “ मनासारख्या वेगवान, वायूप्रमाणे वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमानांमधे श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमूहाचा प्रमुख अशा रामाचा दूत असलेल्या हनुमानांना मी शरण जातो.”
येथे बुधकौशिकऋषींनी हनुमानांना ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असे विशेषण वापरले आहे. वाल्मीकींनीही हनुमानांना उद्देशून रामायणामधे ‘वाक्यकोविद:, वाक्यज्ञ:, वाक्यविशरद:, बुद्धिसम्पन्न:, सर्वशास्त्रविशारद:, वीर्यवतां श्रेष्ठ:, प्लवतां वरिष्ठ:’ अशी अनेक विशेषणे वापरली आहेत. बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असणारे हनुमान कसे होते ?
सौ. मनीषा अभ्यंकर.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
बुधकौशिक ऋषी म्हणतात की, “ मनासारख्या वेगवान, वायूप्रमाणे वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमानांमधे श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमूहाचा प्रमुख अशा रामाचा दूत असलेल्या हनुमानांना मी शरण जातो.”
येथे बुधकौशिकऋषींनी हनुमानांना ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असे विशेषण वापरले आहे. वाल्मीकींनीही हनुमानांना उद्देशून रामायणामधे ‘वाक्यकोविद:, वाक्यज्ञ:, वाक्यविशरद:, बुद्धिसम्पन्न:, सर्वशास्त्रविशारद:, वीर्यवतां श्रेष्ठ:, प्लवतां वरिष्ठ:’ अशी अनेक विशेषणे वापरली आहेत. बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असणारे हनुमान कसे होते ?
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment